Ad will apear here
Next
तथागत बुद्ध- चरित्र आणि तत्त्वज्ञान
विवेक, करुणा व ज्ञानाने लोककल्याणाच्या ध्येयाने गौतम बुद्धांनी राजवैभवाचा त्याग केला. तत्कालीन वर्णव्यवस्थेला छेद देत माणसातील स्वत्व जागे केले. मानवाचा पशुत्वाचा मुखवटा काढून मनुष्यत्वाचा ‘चेहरा’ देण्याचा प्रयत्न बुद्धांनी केला. त्यानंतर हजारो वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध तत्त्वज्ञान आपलेसे करीत वंचित, मागासांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. आंबेडकर यांनी भारतीय समाजाला बौद्ध धर्माचा परिचय करून दिला. हे विचार डॉ. प्रशांत गायकवाड यांनी ‘तथागत बुद्ध’मधून मांडून बाबासाहेबांचा बुद्धांविषयीचा दृष्टीकोन सोप्या भाषेत समजावून दिला आहे.

यात सात प्रकरणे असून, प्रत्येक प्रकरणाच्या प्रारंभी, ‘प्रास्ताविक’ व शेवटी ‘समारोप’ केला आहे. भगवान बुद्धांचे जीवन व चरित्रांमधून त्यांचे बालपण व बुद्धांपर्यंतच्या प्रवास, बुद्धांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धम्म व नीतीविषयक विचार स्पष्ट केले आहे. मराठी साहित्यामधील गौतम बुद्धांवर आक्षेप, निवडक मराठी आणि अनुवादित साहित्यातील बुद्ध, बुद्धचरित्र व विचार मांडणाऱ्या मराठी साहित्यकृतींच्या भाषाशैलीचा अभ्यासाचा आढावाही घेतला आहे.

पुस्तक : तथागत बुद्ध- चरित्र आणि तत्त्वज्ञान
लेखक : प्रशांत गायकवाड
प्रकाशक : लोकायत प्रकाशन
पाने : ३८४
किंमत : ३०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZXGBZ
 Its philosophy is oriented towards individuals .
In this is respected in the West .
 Scriptes of Bddhists are NOT in Sanskrit . They are in the
language of the people which used , understood . This is a very
important aspect in the preservation of a language . Making it
to use , is one way of achieving this . Making it useful in
everyday life , is another . Otherwise , why would people feel
like learning it ?
Similar Posts
सुखी माणसांचा देश भूतान आनंदी माणसांचा देश अशी भूतानची जगात ओळख आहे. त्याचे गमक भूतानच्या ‘सकल राष्ट्रीय समाधान’ (जीएनएच) नीतीमध्ये असल्याची माहिती देत प्रभाकर ढगे यांनी ‘सुखी माणसांचा देश भूतान’मधून या देशाचा परिचय करून दिला आहे.
सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध ‘सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध’ या पुस्तकाचा अल्प परिचय...
छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य मुघल व निजामशाहीच्या दक्षिणेकडील संघर्षात निजामाने एतद्देशीय मराठ्यांना हाताशी धरून आक्रमण थोपविण्याचा प्रयत्न केला. यातूनच मराठ्यांचा लष्करी विकास होऊन मराठा राज्याचा उदय झाला. या विकासाचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे शहाजी महाराज, असा इतिहासाचा दाखला देत डॉ. नीरज साळुंखे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे
ही व्यवस्था काय आहे? गंभीर आणि महत्त्वपूर्ण विषयांवर राजीव कालेलकर यांनी केलेले विचारप्रवृत्त करणारे हे लेखन. या पुस्तकातील लेखांमध्ये अपंगत्व, दलित, स्त्रीप्रश्न, मैत्री, संगीत, मार्क्सवाद, संस्कृती इत्यादींवर भाष्य केले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language