Ad will apear here
Next
पिंपळपान भाग - २
आयुष्य नित्यनेमाने जगत असताना अनेक आठवणी मनात खोल जपल्या जातात. तसेच आयुष्यात हवे असते, ते कधी कधी पुढ्यात येऊनही मिळत नाही, असे सांगणाऱ्या, आयुष्याचा प्रत्येक कंगोर उलगडणाऱ्या 'मेनका'तील लेखकांच्या भावस्पर्शी कथा 'पिंपळपाण (भाग २) मध्ये संग्रहित केल्या आहेत.

कमला फडके यांच्या कथेतील तर काश्मीर ट्रीपमध्ये भेटलेल्या अमरशी एकरूप होते, पण यातच तिचा शेवट होतो. अरविंद गोखले यांनी 'नांगी' या कथेत बोहल्यावर चढण्यासाठी आतुर झालेली व लग्न जमण्याच्या क्षणीच माघार घेतलेल्या नायिकेचे चित्रण केले आहे.

शं. ना. नवरे यांच्या 'आम्ही दोघी'त भानूची वाट पाहणाऱ्या यमी व गौरी यांची कथा वाचायला मिळते. त्याचप्रमाणे ग. वा. बेहरे, हमीद दलवाई, गुरुनाथ धुरी, ज्योत्स्ना देवधर, ज्ञानेश्वर नाडकर्णी, नीला वाटवे, चंद्रप्रभा जोगळेकर, सदानंद सामंत, श्रीधर र. दिक्षित. अनंत फाटक आदी लेखकांच्या भावस्पर्शी कथा यात वाचायला मिळतात.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZLBBD
Similar Posts
व्हॉट्स अप ? 'ही गोष्ट आहे डॉ. सुजय शास्त्रीची, एका रेडिओलॉजिस्टची! आपल्या रोजच्या एकसुरी आयुष्याला कंटाळलेल्या सुजयला आयुष्यात काहीतरी 'थ्रिलिंग' घडावं असं वाटत असताना, 'व्हॉट्स अप'मुळे त्याच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते, त्याची ही गोष्ट...' डॉ. अमित बिडवे यांनी प्रस्तावनेतच कादंबरीची अशी उत्कंठावर्धक सुरवात केली आहे
सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ बाळाजी बाजीराव उर्फ थोरले नानासाहेब पेशवे यांचे धाकटे चुलतबंधू व त्यांना कायम साथ दिलेले सदाशिवरावभाऊ उर्फ भाऊसाहेब यांची आठवण फक्त एकाच घटनेवरून येते ती म्हणजे पानिपतची लढाई. हि लढाई 'भाऊं'मुळे मराठे हरले असा समज आजही आहे. पण खरी वस्तुस्थिती काय आहे हे सांगत कौस्तुभ कस्तुरे यांनी 'सकलराजकार्यधुरंदर
करिअर कसे निवडावे करिअर म्हणजे काय, ते कसे असावे, आनंद देणारे, आयुष्य जपणारे, खुलवणारे, नाती जपणारे आणी महत्वाचे म्हणजे आवड जपणारे. स्वतःची क्षमता, आवड, अभिरुची, समजून निवडलेले,' असे या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे परंतु करिअर निवडायचे कसे? दिपक बिचे यांनी या पुस्तकात याच प्रश्नाचे उत्तर दिले आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक राजहंस दडलेला असतो
बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष सिद्धार्थ गौतम म्हणजेच गौतम बुद्ध यांच्या चरित्रात वृक्षांची भूमिका महत्वाची असल्याचे लक्षात येते. ज्या वृक्षाखाली ध्यान करताना बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली तो अश्वत्थ (पिंपळ) म्हणजेच सिद्धार्थचा ज्ञानवृक्ष बोधिवृक्ष हे बहुतेकांना माहित असते पण छोटा सिद्धार्थ सर्वप्रथम जम्बूवृक्षाखाली ध्यानस्त झाला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language