Ad will apear here
Next
संकल्प ते सिध्दी कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांचे मार्गदर्शन
खरपुडी (जालना) : ‘संकल्प ते सिध्दी’ या कार्यक्रमांतर्गत कृषी विज्ञान केंद्रात आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते. या वेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 



‘आज देशात शेतकरी हिताचा विचार करणारे सरकार काम करत असून, सन २०२२ पर्यंत शेती उत्पन्न दुप्पट करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यासाठी मोदी उपाययोजना करत आहेत,’ असे सोलापूरचे खासदार शरद बनसोडे म्हणाले. 


या वेळी आदर्श शेतकरी विजय अण्णा बोराडे (पाणी व्यवस्थापन तज्ञ), आमदार नारायण कुचे, अरविंद अण्णा चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी तसेच, डाळींब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. के. पाल, जिल्हा कृषी अधीक्षक बी. जी. बिराजदार, सहयोगी संशोधन संचालक व्ही. एम. अमृतसागर, प्रगतीशील शेतकरी नवनाथ कसपटे, डॉ. एल. आर. तांबडे, शास्त्रीय सल्लागार समितीचे राजेंद्र देशमुख, शबरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकर वाघमारे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी महिला व  पुरूष उपस्थित होते.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZYTBG
Similar Posts
प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी जालना : जाफ्राबाद तालुक्यातील संतोष पाटील-दानवे यांनी निराधारांच्या प्रलंबित असलेल्या २१८० प्रस्तावांवर कमिटीतील सदस्यांसह स्वाक्षऱ्या करून प्रस्ताव निकाली काढले. निराधारांचे प्रस्ताव मंजुरीसाठी आले असता गोरगरिबांना लाभ मिळावा म्हणून प्रस्तावावर स्वाक्षरी करून त्यांनी मंजुरी दिली.
‘भाजप’ प्रदेश कार्यकारिणी बैठक २८ जानेवारीला मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रदेश कार्यकारिणीची बैठक २८ जानेवारी २०१९ रोजी जालना येथे होणार आहे,’ अशी माहिती ‘भाजप’ प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी २२ जानेवारीला दिली.
‘महिलांनी सरकारी योजनांचा लाभ घ्यावा’ जालना :  ‘महिलांनी संघटित होण्याबरोबरच कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेऊन सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा आणि आपल्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावावा,’ असे आवाहन भोकरदन विभागाचे उपविभागीय अधिकारी हरिशचंद्र गवळी यांनी केले. भोकरदन तालुक्यातील राजूर (गणपतीचे) येथे जालना जिल्हा माहिती कार्यालय, कै
‘द मोदी इयर्स’ पुस्तकाचे प्रकाशन जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपूर्ण देशावर परिणाम करणाऱ्या १२ महत्त्वपूर्ण निर्णयांविषयी सोप्या भाषेत माहिती देणाऱ्या ‘द मोदी इयर्स’ या पुस्तकाचे नुकतेच येथे प्रकाशन करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, या पुस्तकाचे संपादक भगवान दातार आदी मान्यवर उपस्थित होते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language